मौजे अस्वाली गावात आयोजित ग्रामस्वराज अभियान कार्यक्रमात कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि पौष्टिक टतृणधान्य बाबत आहारातील महत्त्व समजावून सांगितले. पीएमकिसान पेंडिंग ekyc करणे साठी सर्व ग्रामस्तरावरील सर्व आशावर्कर आणि अंगणवाडी सेविका तसेच शिक्षक वृंदाने मदत करावी असे आवाहन मंडळ कृषि अधिकारी जगदीश पाटील यांनी केले.