दिनांक २५/०६/२०२३ रोजी पौष्टिक आहारा बाबत मौजे सायखेड तालुका संग्रामपूर येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात त्या मध्ये पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली त्यावेळी उपस्थित मंडळ कृषी अधिकारी – संदीप पाटोळे व कृषी सहाय्यक महेंद्र मोहिते यांनी तृणधान्या बद्दल महत्व सांगिलते