सदर कार्यक्रम वेळी आत्मा बिटीएम दिपक नागपुरे यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली व रोजच्या आहारात तृणधान्यचा समावेश करणे बाबत सांगितले. कार्यक्रमास योगेश्वर भदाणे , शिक्षक वृंद , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिपक नागपुरे , कृषी सहाय्यक दिलीप ठाकरे उपस्थित होते.
![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2023-02-22-at-17.53.58-1-1024x456.jpeg)