जनता विद्यालय, चांदवड येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त निबंध व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली

जनता विद्यालय, चांदवड येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त “पौष्टिक तृणधान्य काळाची गरज” या विषयावर निबंध व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्पर्धेतील विजेते यांना कृषि विभागामार्फत शालेय साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक, कर्मचारी तसेच श्रीमती.झावरे कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →