ता. रावेर : कुसुंबा : जे एस जावळे माध्यमिक शाळा कुसुंबे खुर्द येथे आहारातील तृणधान्याचे महत्त्व याविषयी जनजागृती….

मोहिमेअंतर्गत कृषी विभागाअंतर्गत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व आहारातील तृणधान्य विषयी उत्कृष्ट असे निबंध लिहून सादर करण्यात आले त्याबद्दल कृषी विभागामार्फत त्यांचा कौतुक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी श्री ललित इंगळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री एस टी महाजन सर , श्री बी एस पवार सर, श्री डी के तायडे सर कृषी विस्तार अधिकारी श्री भूषण पाटील कृषी विभागाचे कृषी सहाय्यक संदीप बारेला आदी उपस्तीत होते.जे एस जावळे माध्यमिक शाळा कुसुंबे खुर्द येथे आहारातील तृणधान्याचे महत्त्व याविषयी जनजागृती मोहिमेअंतर्गत कृषी विभागाअंतर्गत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.   त्यात उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व आहारातील तृणधान्य विषयी उत्कृष्ट असे निबंध लिहून सादर करण्यात आले त्याबद्दल कृषी विभागामार्फत त्यांचा कौतुक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. व सूत्र संचालन श्री आर पी जावडे सर यांनी केले तसेच कुसुंबा बु जिल्हा परिषद शाळा येथेही पोस्ट तृणधान्य विषयी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व त्यांचाही प्रमाणपत्र देऊन गुणवंतराव करण्यात आला….

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →