डहाणू तालुक्यातील कैनाड गावात ग्रामसभेत कृषी सहाय्यक निता वीरकर यांनी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनींना पोष्टिक तृणधान्यचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी रोजच्या आहारात नागली,वरी ज्वारी,बाजरी पासून बनवलेले पदार्थ खाण्यात यावे.