मा. श्री.निलेश भागेश्वर(जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी) नंदुरबार यांनी रेडिओ विकास भारती 90.8 एफएमच्या श्रोत्यांना पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर तसेच करण्याचे केले आवाहन. त्यावेळी कृषी विज्ञान केंद्र प्रमुख श्री राजेंद्र दहातोंडे, श्री. वसंत चौधरी कृषी उपसंचालक , श्री बापू गावीत तालुका कृषी अधिकारी यांनी पिकाचे तंत्रज्ञान व आहारातील महत्व बाबत दिले संदेश.📻🎙️