मौजे आंबेघर तर्फ कुडाळ ता.जावळी जि. सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २३ अंतर्गत प्राथमिक शाळा मौजे आंबेघर तर्फ कुडाळ येथे विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जनजागृती मोहीम कार्यक्रमाचे नियोजन करणेत आले यावेळी कृषी सहाय्यक श्री दशरथ डोंबाळे यांनी विद्यार्थ्यांना आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली व आहारात रोज ज्वारी,बाजरी, नाचणी,वरी ,राजगिरा व कोडो यांचा वापर करावा असे विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी मुख्याध्यापक बाबुराव बामणे, इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →