कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र कोळदा यांच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळा येण्यात आली त्यात शेतकरी महिला व जिल्ह्यातील विविध गावातील सरपंच यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व तसेच तृणधान्य पिकावरील प्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन करून उपस्थित सर्व सरपंच यांना आपल्या गावात पौष्टिक तृणधान्य आहारात वापर करणेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.