जामनेर : येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्र येथे पौष्टिक तृणधान्य वर्षनिमित्त पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व कार्यक्रम…

या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी धनश्री चासकर, अशोक वाळके, कृषी सहायक सुनील गायकवाड, पी एस पाटील व इतर महिला पुरुष उपस्थित होते.. यावेळी सर्व महिलांनी घरी पाहुणे आल्यावर नाश्तासाठी पोहे करण्याऐवजी भगरच करू असा निश्चय केला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →