ज्ञानसागर आश्रमशाळा आष्टी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व याबाबत तालुका कृषी अधिकारी कळंब शुभ्रकांत भगत, कृषी सहाय्यक दिनेश उगले, मंडळ कृषी अधिकारी श्री कदम मुख्याध्यापक महाजन उपस्थित होते