मकर संक्रांत- भोगी निमित्त बोळावी तालुका – कागल येथे तृणधान्याविषयी जनजागृती कार्यक्रम घेतला. तृणधान्याचे आहारातील महत्व या बाबत तालुका कृषि अधिकारी श्री. अरुण भिंगारदेवे यांनी महिला शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →