चिखली, तालुका- करवीर, जिल्हा- कोल्हापूर येथील विद्या मंदिर शाळेमध्ये पौष्टिक तृणधान्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये पौष्टिक तृणधान्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी चिखली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील विद्यामंदिर शाळेमध्ये श्री संतोष पाटील कृषी पर्यवेक्षक करवीर 2 यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
मिलिट ऑफ दि मंथ महिन्यातील पौष्टिक तृणधान्य विषयी ची माहिती देऊन आरोग्यासाठी महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले व राजगिरा लाडूचे वाटप देखील करण्यात आले. यावेळेस कृषी सहाय्यक श्रीमती उमा गुरव, कृषी सहाय्यक श्री तानाजी पाटील, प्रदीप रोकडे, शाळेतील शिक्षक वृंद

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →