किनवट तालुक्यातील पेंदा (नागडोह) येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते या यात्रेत कृषि विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्याच्या पदार्थ तयार करुन पदर्शनास मांडण्यात आले होते. व यात्रेत येणाऱ्या भक्तांना पौष्टिकचे आपल्या आहारातील महत्व पटवुन देण्यात आले. कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ऊत्फुर्तपणे कार्यक्रम राबवीला व ग्रामीण भागीतील नागरीकांनीही या प्रदर्शनास मोठया भेटी दील्या. व हा स्टॉल या यात्रेत कुतुहलाचा विषय बनला होता.
![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Image-2023-02-18-at-1.44.26-PM-1-1024x462.jpeg)
![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Image-2023-02-18-at-1.46.27-PM-1-1024x462.jpeg)